राज्यात सतत होत असलेल्या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांना याचा फटका बसतोय.. कधी उन्हाचा तडाका तर कधी पावसाचा फटका सध्या असे चित्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघावयास मिळत आहे.. गडचिरोली-चंद्रपूर सीमेवर असलेल्या व्याहाड या गावात अंगणबाई माता पूजनाचा कार्यक्रमात चक्क पाहुण्यांकरिता सात ते आठ कुलर लावण्यात आलेत..