जालन्याच्या बदनापूरमध्ये शेतात पाणी शिरलंय. आपण जी दृश्य पाहत आहोत, ती वाकूळणी गावातील भायगाव शिवारात पाणीच पाणी आहे. सारं शेत पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतेत आहे.याचा आढावा घेतलाय लक्ष्मण सोळुंके यांनी