देवगडमध्ये आंबा काजू बागायदार आणि व्यापारीसंघ एकवटले, अणुऊर्जा प्रकल्पाला ठाम विरोध.अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात संघर्ष समितीचं जलसमाधी आंदोलन.आंबा काजू बागायदरांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे या आंदोलनाला काँग्रेस ,मनसे यांनी पाठिंबा दिलाय.