Mumbai Mantralaya Water Pipeline Bursts, Causes Waterlogging | मंत्रालयाजवळ पाणीच पाणी, वाहतूक ठप्प

मुंबईतील मंत्रालयाजवळ मेट्रोच्या कामादरम्यान पाण्याची पाईपलाईन फुटली, ज्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून, एकेरी वाहतूक बंद करावी लागली. यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

संबंधित व्हिडीओ