Nashik| कांद्याचा बफर स्टॉक पाठवण्यास विरोध,ग्राहक हित बघता मग शेतकरी हित कधी बघणार,शेतकऱ्यांचा सवाल

केंद्र सरकार ग्राहक हित बघता मग शेतकरी हित कधी बघणार असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे..केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रति असलेले हे चुकीचे धोरण न बदलल्यास रास्तारोकोसारखे तीव्र आंदोलन छेडले जाईल.. असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.लासलगाव रेल्वे स्थानकातून आढावा घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी.

संबंधित व्हिडीओ