अहिल्यानगर येथील मढी यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना परवानगी न दिल्याचा मुद्दा चर्चेत असताना कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.