राहुल गांधी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचा मुद्दा मांडला. राहुल गांधी यांचे देवेंद्र फडणवीस यांना आवाहन.आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या कडे लक्ष देण्याची विनंती.महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी १० दिवसांहून अधिक काळ उपोषणावर बसले आहेत.
Rahul Gandhi urges CM Devendra Fadnavis to address the issues faced by tribal students.