संपूर्ण राज्यात निष्क्रिय इच्छामरणासाठी जवळपास 370 लोकांनी इच्छा मरण पत्र तयार केले आहेत. मुंबईत देखील 85 नागरिकांनी अशा प्रकारच्या इच्छा मरणाची इच्छा व्यक्त केलीय. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहुयात..