पंतप्रधानांनी मंत्र्यांना मार्गदर्शन केले.२०४७ डोळ्यासमोर ठेवून काम करा.जीवन सुलभता आणि सुधारणांवर भर देण्यात आला.अर्धा डझनहून अधिक मंत्रालयांकडून सादरीकरणे करण्यात आली