रत्नागिरीच्या दापोली विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये धुसफूस पाहायला मिळते आहे. शिवसेनेने दापोली विधानसभा मतदार संघातील उमेदवार बदलावा अशी मागणी भाजपने केली आहे. माणसांच्या चुकीच्या वागण्याने महायुतीच नुकसान होत असल्याचं भाजपचे केदार साठे यांनी म्हटलंय.