अजित दादा नेमकं काय म्हणाले पाहूया. आता पाण्याची पावसाची एकंदरीत पाऊस आटोक्यात आलेला आहे. पण आम्ही त्यावेळेस माझी नागरिकांना आग्रहाची विनंती आहे की आपण अशीबात घाबरून जाण्याचं कारण नाही आपण दिवसाच खडकवासल्याचं पाणी सोडायचा प्रयत्न केलेला आहे.