वर्ध्यातून आचारसंहिता लागू होताच वर्ध्यामध्ये अनेक राजकीय banner हे हटवण्यात आलेत. वर्धा शहरातील नेत्यांचे banner flakes ते हटवण्यात आले आहेत तर काही ठिकाणी काळा रंग देऊन हे सगळे banner हे बुजवण्यात देखील आलेत