Amravati | वडनेरामध्ये शेतकऱ्यांच्या मरण यातना कधी संपणार? जीव धोक्यात घालून शेतमालाची वाहतूक | NDTV

अमरावतीतून धक्कादायक बातमी समोर येतेय. वडनेरामध्ये शेतकऱ्यांच्या मरण यातना संपायाचं नाव घेत नाही. पावसामुळे वडनेरगंगाई येथील बाग रस्ता पाण्याखाली गेलाय. शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतमालाची वाहतूक करावी लागतेय...

संबंधित व्हिडीओ