Bhiwandi | मुसळधार पावसाचा भात शेतीला फटका, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली | NDTV मराठी

भिवंडी तालुक्यात शनिवारपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका भात शेतीला बसलाय.. यात शेकडो हेक्टर भातशेती बाधित झाली आहे.. भाताचे दाणे भरणी सुरू असतानाच पावसाचा तडाखा बसल्याने भातशेती भुईसपाट झालीय... त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय... दरम्यान, याबाबत शासनाने तातडीने पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करतायत...

संबंधित व्हिडीओ