महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला 31 जानेवारी 2026 पर्यंत या सर्व निवडणुका पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.