Pathardi farmers suffer due to heavy rains | पाथर्डीत अतिवृष्टीने शेतीचं मोठं नुकसान

अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये तूर, मूग, कापूस, बाजरी तसेच संत्रा, मोसंबी, डाळिंब यांसारख्या फळबागांचेही नुकसान झाले आहे.

संबंधित व्हिडीओ