Ratnagiri जिल्ह्यात मुसळधार पाऊस; विद्यानगर,साईनगरमधील अनेक घरांना पाण्याचा वेढा

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस.दापोली तालुक्यातील अनेक गावात पाणी भरलं.जालगाव गावातील विद्यानगर ,साईनगरमधील अनेक घरांना पाण्याचा वेढा.गिम्हवणे परिसरात गजानन महाराज नगर परिसरात दोन ते तीन घराच्या पायऱ्यांना पाणी लागलं.

संबंधित व्हिडीओ