लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यातच पिकांची मोठी नासाडी झालीय.त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीवरून संभाजी सेना आक्रमक झालीय.संभाजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढलाय.