आदित्य ठाकरे हे काँग्रेस आणि मुघलांच्या विचारानं चालतात अशा शब्दात बुलढाणाचे आमदार संजय गायकवाडांनी टीका केलीय.. त्यांनी शिवरायच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनाही तिलांजली दिली..असंही गायकवाड म्हणालेत.