Wardha| पावसाळी अधिवेशनासाठी MLA मुंबईच्या दिशेने; आमदार कोणत्या प्रश्नांना प्राधान्य देणार?

पावसाळी अधिवेशनासाठी आमदार मुंबईच्या दिशेने रवाना.शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे आमदारांचे प्रतिपादन.दरम्यान आमदार कोणत्या प्रश्नांना प्राधान्य देणार हे जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी.

संबंधित व्हिडीओ