Sharad Pawar | 2 महिन्यात 2 हजार शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

नाशिकमध्ये शरद पवार गटाचा मोर्चा पार पडला.. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केलाय.'दोन महिन्यात दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचं पावारांनी म्हटलंय..

संबंधित व्हिडीओ