तब्बल सहा दशकं रसिकप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज अनंतात विलिन झाला. सूर शांत झाले.. शब्द थांबले... देश दुखा:त आहे.. त्यांच्या मनात कायम रुंजी घालणारा सकाळच्या भूपाळीपासून रात्रींच्या अंगाईगीतापर्यंत कायम कानात, मनात रुंजी घालणारा आवाज आज शांत झाला.. आशाताई पार्थिव रुपाने आपल्यात नाहीत.. पण आशा कायम आहे आणि राहील.