Rahul Gandhi :महाराष्ट्रात निवडणूक मतदान केंद्रांवर बनावट मतदान झालं, राहुल गांधींचा दावा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवर आक्षेप घेतला. निवडणूक आयोगावरती राहुल गांधींनी मॅच फिक्सिंग चा ही आरोप केलाय. निवडणूक मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप देखील काँग्रेस नेत्यांनी केला होता.

संबंधित व्हिडीओ