Jalgaon| हतनूर धरणात बाष्पीभवनामुळे जलसाठ्यात घट,गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी जलसाठ्यात घट

जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनुर धरणातून वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन वाढलंय.परिणामी धरणाच्या जलसाठ्यात घट झाली आहे.गेल्या वर्षी मे महिन्यात धरणात 44.08% जलसाठा होता.मात्र सद्यस्थितीत धरणात 42.90% जलसाठा शिल्लक आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी जलसाठ्यात घट झाली आहे. परिणामी पुढील काळात धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संबंधित व्हिडीओ