कल्याणच्या वालधुनीचं पाणी घोलप परिसरात शिरलं.नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू.नदीचा गाळ साफ केला जात नसल्याने परिस्थिती.अनेक इमारतींमध्ये देखील पाणी शिरलं