जल जीवन योजनेसाठी निधी नाही?,राज्यातील कंत्राटदारांना केंद्र सरकारकडून झटका; कंत्राटदारांमध्ये संताप

राज्यातील कंत्राटदारांना केंद्र सरकारकडून झटका जल जीवन योजनेसाठी निधीच नाही केंद्राच्या पत्राने कंत्राटदारांमध्ये संताप 3 वर्षांत या योजनांसाठी दोन लाख कोटी रुपये खर्च केल्याचा पत्रात उल्लेख.जलजीवन योजनेचे पैसेच न मिळाल्याचा कंत्राटदारांचा आरोप.केंद्र सरकारकडून पत्रात स्पष्ट नमूद पाणी हा विषय राज्य सरकारचा.लवकरच कत्रांटदार याबाबक बैठक घेऊन आक्रमक पवित्रा घेणार.

संबंधित व्हिडीओ