Saamana Editorial | 'कबुतरांसाठी धर्मसभा' | जैन समाजाच्या आक्रमक भूमिकेवर 'सामना'चा फडणवीसांना सवाल

कबुतरखाने बंद करण्यावरून जैन समाजाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर 'सामना' अग्रलेखातून संतप्त टीका करण्यात आली आहे. 'कबुतरांसाठी धर्मसभा' आयोजित करणे, 'शस्त्र उचलण्याची' हिंसक भाषा करणे आणि 'कबुतरांसाठी एक-दोन माणसे मेल्याने काय होते?' अशा वक्तव्यांवरून 'सामना'ने जैन मुनींवर आणि भाजपवर थेट हल्ला चढवला आहे.

संबंधित व्हिडीओ