दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय.दोन्ही पक्ष एकत्र येऊन सगळ्यांनी चांगलं काम केलं तर कधीही चांगलंच आहे.असं शरद पवार म्हणालेत. तर सगळे मतभेद विसरून चांगलं काम केलं तर वाईट वाटायचं कारण नाही असंही ते म्हणालेत.