''Pik Vima बाबतीत सरकारने नालायकपणा केला, नुकसानीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करून मदत करा''

'नुकसानीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करून मदत करा' , धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी सरकारकडे मागणी केली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी जवळा शिवारातील शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पिकविम्याच्या बाबतीत सरकारने नालायकपणा केला,असं ओमराजे निंबाळकर यांनी वक्तव्य केलं आहे.

संबंधित व्हिडीओ