वर्धा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी