भारतासोबात पाकचे संबंध ताणले गेलेयत.अशातच पाकिस्तानच्या राजकारणात मोठी फूट पडलीय.पाकच्या पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली.इम्रान खान यांनी बैठकीला हजर राहण्यास नकार दिला आहे. विरोधकांना विश्वासात न घेतल्याचा खान यांनी आरोप केला आहे.