Anjali Damania यांचं पोलीस महासंचालकांना पत्र, Ashok Kharat त प्रकरणी तपास यंत्रणेवर प्रश्न उपस्थित

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलिस महासंचालकांना पत्र दिलंय.. त्यांनी अशोक खरात प्रकरणी तपास यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केलेत.. तर 24 तासांत कारवाई करण्याची विनंती केलीय.तेजस्विनी सातपुते यांच्याकडे फक्त 9 प्रकरणे हाताळण्याचा अधिकार देण्यात आलाय. एसआयटीला मर्यादीत अधिकार का ठेवले?, सातपुतेंना रूपाली चाकणकर यांच्या चौकशीचे अधिकार का नाहीत?, रूपाली चाकणकर एसआयटीच्या कार्यक्षेत्राबाहेर आहेत का? असे सवाल दमानियांनी केलेत.

संबंधित व्हिडीओ