मुंबईत भाजपकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय.. यावेळी या मोर्चा स्थानिक महिलेचा आक्रोश पाहायला मिळाला.. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला.