निवडणुकांवरती संजय राऊतांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपच्या सांगण्यानुसार निवडणूक आयोगानं निवडणुका पुढे ढकलल्या आहेत असंही त्यांनी म्हटलंय.