विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार येत्या दोन दिवसात परदेशी गुंतवणुकी संदर्भात मोठी घोषणा करणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात संरक्षण क्षेत्रात तब्बल दहा हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा एक मोठा प्रकल्प येऊ घातल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतांनी दिली आहे.