राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारचा चांगला समाचार घेतलाय. भाषणातून शेरोशायरी करत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.