शिवस्मारकाच्या घोषणेला आठ वर्ष उलटली मात्र आजही स्मारकाची एक वीट देखील रचली गेलेली नाही. म्हणूनच संभाजीराजे छत्रपतींनी सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. संभाजी राजेंच्या या आंदोलनाचा आढावा या report मध्ये.