संजय राऊत यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे. मी निवडणूक लढवतोय हे पक्क मात्र ज्यावेळी संजय राऊत आले होते आणि त्यांनी सांगितलं की चाळीस रेडे हे गुवाहाटीला जाऊन आलेत त्यांचा आम्ही वध करू असं म्हटलं होतं.