अर्जुन खोतकरांच्या जागेवर भास्कर दानमनी दावा सांगितलेला आहे. जालना घनसावची जागा सोडण्याची भाजपची मागणी आहे. त्यामुळे आता अर्जुन खोतकरांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे. जालना विधानसभा भाजपला सोडण्यासाठी दानवेंनी मेळाव्यातून शक्तीप्रदर्शनही केलं.