Babasaheb Patil Apology | 'कर्जमाफी' विधानावर बाबासाहेब पाटील यांची दिलगिरी | वादावर स्पष्टीकरण

लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय' या वादग्रस्त विधानावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या बोलण्याचा तेवढाच भाग वापरून चुकीचा अर्थ काढला गेला, असे म्हणत त्यांनी राजकारण न करण्याचे आवाहन केले आणि आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले.

संबंधित व्हिडीओ