महायुतीतून बाहेर पडल्यानंतर बच्चू कडूची पहिली सभा पार पडली. तिसरी आघाडी स्थापन केल्यानंतर त्यांनी ही सभा घेतली. त्यात त्यांनी आर्वी विधानसभा मतदारसंघात जय बेलखेडे यांच्या उमेदवाराची उमेदवारीची घोषणा केली.