राज्यात सध्या प्रत्येक पक्ष आणि आघाड्यांना आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेत. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडी तसंच तिसऱ्या महाशक्तीत जागा वाटपांवरून चर्चा झडतायत. त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी मोठं वक्तव्य केलंय