केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान अकरा राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या. दिवाळी आणि उत्सवांच्या काळात निवडणुका घेऊ नका अशी विनंती राजकीय पक्षांनी केल्याची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.