वारंवार चुकणाऱ्या हवामान अंदाजांमुळे भारतीय हवामान खातं बदनाम झालंय. अगदी काल परवाचीच गोष्ट मुंबईत रात्री red alert जारी झाला. सकाळी शाळांना सुट्टी देण्यात आली मात्र दुसऱ्या दिवशी सकाळीच पाऊस गायब. पण असं होणार नाही.