Maharashtra Farmer | पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी झापलं, शेतकऱ्यानं आयुष्यच संपवलं | NDTV मराठी

संभाजीनगरमध्ये एका शेतकऱ्याने अधिकाऱ्यांसमोरच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. पंचनामा करायला आलेल्या अधिकाऱ्यांनी झापल्यामुळे शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले, असे बोलले जात आहे.

संबंधित व्हिडीओ