मुंबईतल्या यादींची तपासणी व्हायलाच पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. आमचे लोक मतदार याद्या तपासत आहेत, असंही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं आहे.