लोकसभेमध्ये मराठा आरक्षणामुळे महायुतीला फटका बसल्याचं समोर आलंय. त्यामुळे विधानसभेला तसा फटका बसू नये यासाठी महायुतीमध्ये काही खलबत सुरु झाली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाज आक्रमक झालाय