Ratan Tata यांना मरणोत्तर Bharat Ratna मिळावा यासाठी Raj Thackeray यांचं PM Modi यांना पत्र

रतन टाटा यांच्या निधनानं संपूर्ण देश हळहळतो आहे. अतिशय धक्कादायक बातमी देशवासियांना पचवावी लागतेय. मात्र रतन टाटा यांना भारत सरकारने सन्मानित करावं यासाठी राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलेलं आहे. 

संबंधित व्हिडीओ