अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक मुंबईतील अरबी समुद्रामध्ये दोन हजार सोळा साली उभारण्यात येणार होतं. त्याचं जलपूजन देखील पंतप्रधानांच्या हस्ते झालं होतं. अद्याप देखील कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही यासाठीच छत्रपती संभाजी राजेंची, स्वराज्य यात्रा मुंबईच्या दिशेने राजे काय सांगाल दोन हजार सोळा साली जलपूजन कर मात्र अद्याप देखील कुठल्याही प्रकारचं काम झाल्याचं दिसून नाही.