मुंबईत नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीत मराठी लोकांसाठी पन्नास टक्के घर आरक्षित ठेवावी यासाठी कायदा करा अशी मागणी उद्धव ठाकरे गटानं सरकारकडे केली आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी या संदर्भातली अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे सादर केलंय.